Conversation Between Neeraj and ravi.taru@gmail.com
Showing Visitor Messages 1 to 1 of 1
-
राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील,
सकाळ पेपर दी.१५/८/२०११.मध्ये राष्ट्रपती पाटील यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. राष्ट्रपती यांना लोकप्रतिनिधी ,मंत्री यांनी केलेल्या भ्रष्ट्राच्यारवर मौन
पाळले आहे. आण्णांनी सुरु केलेले अहिंसक,शांतीमय आंदोलन हे मात्र राष्ट्रपतीनी न करण्याचा आव्हानआण्णा आणि समर्थकांना केले हे कितपत बरोबर आहे.
राष्ट्रपतीना हिंसक ,राष्ट्रीय संपत्तीची मोडतोड करणारे आंदोलन आवडते का? याचा अर्थ भारटाच भवितव्य काय आहे. हे लोकशाही आहे का